
Truck transporting sheep met with a major accident in Hingoli (image google)
हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
तसेच शंभर ते दीडशे मेंढ्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे. कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. अपघाताचे कारण अजून समोर आले नाही.
सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
राज्यात अजूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 850 कोटी थकीत, सरकार कारखान्यांवर कारवाई करणार का.?
पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी पाच जणांचा डॉक्टारांनी मृत घोषित केले असून सध्या जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर FRI दाखल करा, देवेंद्र फडणवीसांचे थेट आदेश..
यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जीवित हानी देखील झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत जखमींवर उपचार सुरू केले आहेत.
कांदा निर्यातीत मोठी वाढ, दरांकडे शेतकऱ्यांचे लक्ष...
शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली सापडला शेतकरी, बारामतीत युवा शेतकऱ्याचे दुर्दैवी निधन..
श्रीमंतांची भाजी! ही भाजी एक लाख रुपये किलो दराने विकली जाते, मोजकेच लोक खातात ही भाजी..
Share your comments