1. सरकारी योजना

PM Kisan Yojana : चुकूनही करू नका या गोष्टी अन्यथा खात्यात येणार नाही PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता

PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी PM किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३ हफ्त्यांमध्ये हे पैसे जमा केले जातात. या योजनेचा देशातील लाखों शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून (Central Goverment) देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी PM किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Farmers Bank Account) ३ हफ्त्यांमध्ये हे पैसे जमा केले जातात. या योजनेचा देशातील लाखों शेतकऱ्यांना फायदा होत आहे. 

यातील बहुतांश शेतकरी अल्प व अत्यल्प शेतकरी या वर्गवारीतील आहेत. या शेतकऱ्यांना पेरणीपासून अनेक पिकांच्या काढणीपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करण्यासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो.

पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. या रकमेतील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते जमा झाले आहेत. आता शेतकरी आतुरतेने पुढच्या म्हणजे बाराव्या हप्त्याची (Pm Kisan 12 installments) वाट पाहत आहेत, जो सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

Viral Video : काय सांगता ! उंच नारळाच्या झाडावर धावत चढला व्यक्ती; तुम्हालाही बसणार नाही विश्वास, पहा व्हिडीओ...

शेतकऱ्यांच्या चुकांमुळे खात्यात पैसे येत नाहीत

पात्र असूनही या योजनेचा लाभ घेता येत नसल्याची किंवा त्यांच्या खात्यात पैसे आले नसल्याची तक्रार करणारे अनेक शेतकरी आहेत. यामागे शेतकऱ्यांच्याच चुका आहेत. त्याच चुका आम्ही शेतकर्‍यांना सांगत आहोत, त्या दुरुस्त करून पुढचे सर्व हप्ते मिळवण्यासाठी ते दावेदार होऊ.

तब्बल 9000 पेक्षा जास्त मृत शेतकऱ्यांच्या खात्यात आले पीएम किसानचे पैसे, चौकशी होणार

या चुका करणे टाळा

1.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करताना अनेक वेळा शेतकरी त्यांच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे टाकतात. तुमच्याकडूनही ही चूक झाली असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
2.अनेक वेळा योजनेत नोंदणी करताना लोक चुकीचा पत्ता किंवा पत्त्याचे स्पेलिंग बरोबर भरत नाहीत. यामुळे त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
3.पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक चुकीचा भरल्याने पैसेही थांबले आहेत.
ई-केवायसी न केल्यामुळे पैसेही रोखले जाऊ शकतात.

ई-केवायसी लवकर करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कोणत्याही व्यत्ययाशिवाय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै 2022 पूर्वी त्यांचे ई-केवायसी करून घ्यावे. जर तुम्ही या तारखेपूर्वी eKYC केले नाही तर तुम्हाला 12 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढणार, जाणून घ्या किती होणार फायदा
Money Plant: घरात मनी प्लांट लावल्याने होतात 'हे' मोठे बदल ; वास्तुशास्त्र काय सांगतंय? वाचा..शेणापाठोपाठ आता सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करणार गोमूत्र, शेतकऱ्यांचा होणार फायदा...

English Summary: PM Kisan Yojana : 12th installment of PM Kisan Samman Nidhi Published on: 18 July 2022, 04:21 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters