1. बातम्या

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी विषयी अपेक्षा आभाळी, मुबलक पाणी साठल्यामुळे शेतकरी आनंदी

यंदाच्या वर्षी मुसळधार पाऊस पडला आहे जे की अपेक्षा ओलांडली असल्याने मराठवाडा मधील ८५७ प्रकल्पात ८४.८२ टक्के एवढ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जे की या पाणी साठल्यामुळे मराठवाड्यातील खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे जे की आता या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाबद्धल अपेक्षा उंचावलेल्या आहेत. जे की या साठलेल्या पाण्याचे म्हणजेच उपलब्ध असलेल्या पाण्याचे कार्य किती आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे

यंदाच्या वर्षी मुसळधार पाऊस पडला आहे जे की अपेक्षा ओलांडली असल्याने मराठवाडा मधील ८५७ प्रकल्पात ८४.८२ टक्के एवढ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जे की या पाणी साठल्यामुळे मराठवाड्यातील खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे जे की आता या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाबद्धल अपेक्षा उंचावलेल्या आहेत. जे की या साठलेल्या पाण्याचे म्हणजेच उपलब्ध असलेल्या पाण्याचे कार्य किती आहे.

मराठवाड्यातील सर्व प्रकल्पाचे भवितव्य हे सिंचनावर अवलंबून आहे जे की जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा मधील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, माणार प्रकल्प तुडुंब बसले असून सध्या जायकवाडी सिद्धेश्वर, निम्न तेरणा, पैनगंगा हे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजलगाव, विष्णुपुरी हे प्रकल्प जवळपास ८९ टक्के पाण्याने भरले आहेत.

हेही वाचा:-आता 5G नेटवर्क च्या मदतीने बळीराजा करू शकेल स्मार्ट शेती, जाणून घ्या 5G नेटवर्क मुळे शेती व्यवसायास होणारे फायदे.

 

 

सर्वात कमी मांजरा प्रकल्पमध्ये ५४ टक्के पाण्याचा साठा झालेला आहे मात्र मोठ्या प्रकल्पात ९३ टक्के पाणी तर मध्यम प्रकल्पात ८० टक्के पाणी व छोटे म्हणजेच लघु प्रकल्पात ६९ टक्के पाणी भरले आहेत. गोदावरी नदीवरील जे बंधारे आहेत त्यामध्ये ५२ टक्के पाण्याचा साठा झालेला आहे तर तेरणा, मांजरा तसेच रेना नदीवरील बंधाऱ्यात जास्तीत जास्त ७२ टक्के उपयुक्त पाण्याचा साठा झालेला आहे. सतत चा पाऊस म्हणजेच अतिवृष्टी मुळे कीड रोगांच्या आक्रमणामुळे खरीप पिकाचे झालेले नुकसान मराठवाड्यातील खूपच शेतकऱ्यांना झाले आहे.

हेही वाचा:-दसरा सण शेतकरी बांधवांसाठी अन्नसमृद्धीचा, समतेचा आणि एकतेचा उत्सव, वाचा सविस्तर

 

मराठवाडा मधील सर्वच जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा जास्तच पाऊस पडलेला आहे जे की ४५० मधील २६३ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. जे की त्यामधील १३१ मंडळामध्ये १ वेळा तर ३८ मंडळामध्ये ३ वेळा तसेच १६ मंडळात ४ वेळा व ३ मंडळात ६ वेळा तसेच ६ मंडळात ६ वेळा अशा प्रमाणे अतिवृष्टी झालेली आहे. गोंदि शिवारामध्ये टेल एंड ला पाणी येत नाही. जे की १५ वर्ष झाले जायकवडीच्या डाव्या मुख्य कॅनॉलची व चाऱ्याची बिकट अवस्था झालेली आहे.

English Summary: Expectations of farmers in Marathwada are high, farmers are happy because of abundant water storage Published on: 03 October 2022, 03:27 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters