Government Schemes

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता आता शेतकऱ्यांना १० जूनपूर्वी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ताही ७१ लाख शेतकऱ्यांना देणार आहे. केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील 32 लाख 37 हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्याला मुकणार असल्याची सद्यस्थिती आहे.

Updated on 21 May, 2023 9:01 AM IST

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता आता शेतकऱ्यांना १० जूनपूर्वी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ताही ७१ लाख शेतकऱ्यांना देणार आहे. केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील 32 लाख 37 हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्याला मुकणार असल्याची सद्यस्थिती आहे.

अल्प व अत्यल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात 1 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. 2000 रुपयांची आर्थिक मदत (दर चार महिन्यांतून एकदा) दिली जाते. दोन हेक्टर पर्यंत शेत असलेले कुटुंब. आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता चौदावा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे.

दरम्यान, मार्चच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली. त्याचा लाभ 1 एप्रिल 2023 पासून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. राज्य योजनेचे निकष केंद्राच्या निकषांसारखेच असणार आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना लाभ देईल, राज्य सरकार शेतकऱ्यांना तेवढाच लाभ देईल.

कामाची बातमी! या नंबरवर मिसकॉल द्या अन् मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा, सरकारचा मोठा निर्णय...

फायद्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार लिंक करणे अपेक्षित आहे. तसेच ई-केवायसी आणि संबंधित शेतकऱ्याने त्याच्या नावावर मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, राज्यातील ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. येत्या काही दिवसांत (चौदावा हप्ता मिळण्यापूर्वी) त्याची पूर्तता केल्यास त्या शेतकऱ्यांचाही फायदा होईल.

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता आता शेतकऱ्यांना १० जूनपूर्वी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ताही ७१ लाख शेतकऱ्यांना देणार आहे. राज्य. मात्र, केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील 32 लाख 37 हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्याला मुकणार असल्याची सद्यस्थिती आहे.

अल्प व अत्यल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात 1 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. 2000 रुपयांची आर्थिक मदत (दर चार महिन्यांतून एकदा) दिली जाते. दोन हेक्टर पर्यंत शेत असलेले कुटुंब. आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता चौदावा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे.

दरम्यान, मार्चच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली. त्याचा लाभ 1 एप्रिल 2023 पासून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. राज्य योजनेचे निकष केंद्राच्या निकषांसारखेच असणार आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना लाभ देईल, राज्य सरकार शेतकऱ्यांना तेवढाच लाभ देईल.

फायद्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार लिंक करणे अपेक्षित आहे. तसेच ई-केवायसी आणि संबंधित शेतकऱ्याने त्याच्या नावावर मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, राज्यातील ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. येत्या काही दिवसांत (चौदावा हप्ता मिळण्यापूर्वी) त्याची पूर्तता केल्यास त्या शेतकऱ्यांचाही फायदा होईल.

दिलासादायक! या शेतकऱ्यांच्या मुलांना स्वस्तात कर्ज मिळणार, परतफेडीचा कालावधी 10 वर्षे

लाभ न मिळणारे शेतकरी

आधार सिडिंग न केलेले

११ लाख

जमिनीची माहिती न दिलेले

२.६६ लाख

ई-केवायसी केली नाही

१८.७१ लाख

एकूण अपात्र लाभार्थी

३२.३७ लाख

English Summary: 32 lakh farmers will not get two rupees of Namo Shetkari Mahasanman Yojana
Published on: 21 May 2023, 08:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)