News

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील हवामान सतत बदलत राहत आहे त्यामुळे अनेक समस्या आणि अडचनी उदभवू लागल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडकडाट वाढत चालला आहे. नेहमी ढगाळ वातावरण आणि धुक्याचे चित्र दिवसभर राहत आहे.त्यामुळे शेतकरी वर्गावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील धुळ्याचा पारा हा 3 अशांच्या खाली घसरला आहे. त्यामुळे थंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवकाळी पासून बळीराजाला सतत नुकसान सहन करावे लागत असल्याने बळीराजा सुद्धा व्याकुळ झाला आहे.

Updated on 31 January, 2022 11:42 AM IST

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील हवामान सतत बदलत राहत आहे त्यामुळे अनेक समस्या आणि अडचनी उदभवू लागल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडकडाट वाढत चालला आहे. नेहमी ढगाळ वातावरण आणि धुक्याचे चित्र दिवसभर राहत आहे.त्यामुळे शेतकरी वर्गावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील धुळ्याचा पारा हा 3 अशांच्या खाली घसरला आहे. त्यामुळे थंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवकाळी पासून बळीराजाला सतत नुकसान सहन करावे लागत असल्याने बळीराजा सुद्धा व्याकुळ झाला आहे.


कधी आणि कोणत्या भागात पावसाची शक्यता:-

नैसर्गिक संकटामुळे यंदाचे वर्ष हे बळीराजा साठी पोषक नव्हते .तसेच बदलत्या वातावरणामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसाधी लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात गारांसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला तसेच पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये सुद्धा तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता.


कधी आणि कोणत्या भागात पावसाची शक्यता:-

नैसर्गिक संकटामुळे यंदाचे वर्ष हे बळीराजा साठी पोषक नव्हते .तसेच बदलत्या वातावरणामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसाधी लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात गारांसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला तसेच पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये सुद्धा तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता.

शेतकऱ्यांमध्ये मध्ये भीतीचे वातावरण:-

अवकाळी पासून बळीराजावर संकटाची मालिका कायम आहे. शेतकरी वर्गाला नेहमी वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगराई पसरत आहे तसेच थंडीमुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे तसेच हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजमुळे बळीराजावर भीतीचे संकट ओढवले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.


सध्या हातामुखाला आलेली पिके पावसामुळे खराब होतील या भीतीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी होईल असा अंदाज सुद्धा शेतकरी वर्गाला आहे. सर्वात मोठे नुकसान हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होईल असा अंदाज आहे.

English Summary: Heavy rains are expected in these parts of the state, the weather department said
Published on: 31 January 2022, 11:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)