News

या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता मात्र पीक विमा काढला असतानादेखील अनेक पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टंगळमंगळ करताना दिसत होते. हिंगोलीत देखील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे देखील कंपन्यांना दिले आहेत मात्र करोडो रुपये घशात उतरवून देखील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास दिरंगाई करत आहेत हिंगोलीत देखील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पिक विमा कंपन्या पिक विमा देण्यास राजी नव्हते परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक धोरण अवलंबत एका पिक विमा कंपन्याच्या कार्यालयात तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले आहे.

Updated on 03 February, 2022 2:48 PM IST

या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता मात्र पीक विमा काढला असतानादेखील अनेक पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टंगळमंगळ करताना दिसत होते. हिंगोलीत देखील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे देखील कंपन्यांना दिले आहेत मात्र करोडो रुपये घशात उतरवून देखील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास दिरंगाई करत आहेत हिंगोलीत देखील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पिक विमा कंपन्या पिक विमा देण्यास राजी नव्हते परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक धोरण अवलंबत एका पिक विमा कंपन्याच्या कार्यालयात तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले आहे.

पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे पैसे खात असून देखील  पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टंगळमंगळ करत असल्याचे दृश्य हिंगोलीत बघायला मिळाले होते. शेतकऱ्यांना पिक विमा देण्याऐवजी पिक विमा कंपनी पीक विम्यासाठी सरकारकडे बोट दाखवून पिक विमा देण्यास गेल्या अनेक दिवसांपासून टाळाटाळ करत होती. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विरोधात आंदोलन केल्याचे सांगितले जात आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याआधी देखील पिक विमा संदर्भात आंदोलन केले होते यादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंगोली च्या कृषी विभागात या पद्धतीने अनोखे आंदोलन केले होते. हिंगोली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टंगळमंगळ करत असल्याचा आरोप करीत आहेत

या अनुषंगाने 2 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन देखील केले या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंगोली शहरातील पीक विमा कंपनीचे एका मुख्य कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप संघटनेवर केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हिंगोली पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यात अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत शेतकऱ्यांच्या मध्ये पीक विमा कंपनी नुकसान झाले असताना देखील पीक विम्याचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास दिरंगाई करत आहेत तसेच याबाबत कंपनीकडे तक्रार केली असता कंपनी सरळ सरकारकडे बोट दाखवून मोकळी होत आहे. 

English Summary: crop insurance company avoiding farmers to give crop insurance
Published on: 03 February 2022, 02:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)