Agripedia

वनस्पतिंना जगण्यासाठी अन्न तयार करण्यासाठी मुख्यत्वे सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांची गरज असते. पानांमध्ये लहान-मोठे शिरा असतात. जे पानामध्ये सर्वत्र पाणी पोहोचवतात. तसेच पानांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो.

Updated on 08 December, 2021 1:58 PM IST

 वनस्पतिंना जगण्यासाठी अन्न तयार करण्यासाठी मुख्यत्वे सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांची गरज असते. पानांमध्ये लहान-मोठे शिरा असतात. जे पानामध्ये सर्वत्र पाणी पोहोचवतात. तसेच पानांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो.

ज्यामुळे पानाला हिरवा रंग प्राप्त होतो. आज घटक यात्रेला कारणीभूत असतो.पानांवर असलेले छोटे छोटे छिद्रच्यामाध्यमातूनकार्बन डायऑक्साईड हवेतून शोषून घेतात. झाडांची मुळे जमिनीतून पाणी व मिनरल्स शोषून घेतात व देठाद्वारे पानांपर्यंत पोहोचवतात.पानांमधील क्लोरोफिल सूर्याची किरणे शोषून घेतात. कार्बन डाय-ऑक्साइड हवेच्या माध्यमातून पानांच्या छिद्रा द्वारे प्रवेश करतात.किरणांच्या मदतीने कार्बन व पाणी एकत्र मिळून अण्ण तयार करतात. म्हणजेच या प्रक्रियेतून कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजनपाणी पाणी हे घटक तयार होतात. पाणी कोशिका द्वारे पूर्ण शोषून जैवरासायनिक प्रक्रियेत सहभागी होतात. ऑक्सीजन छिद्रा द्वारे हवेत बाहेर फेकली जातात व ग्लुकोज शिरा व देठा द्वारे वनस्पतीच्या इतर भागात पोहोचवतात.या सगळ्या प्रक्रियेत मार्फत तयार झालेले अन्न वनस्पती स्वतःच्या विकासासाठी वापरतात.

पिकांमधील प्रकाश प्रकाश संश्लेषणाचे  महत्व

 हिरव्या वनस्पती मध्ये प्रकाशन करण्याची कृती वनस्पती आणि अन्य जिवंत प्राण्यांसाठी अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. या क्रियेमध्ये वनस्पती सूर्यप्रकाशाची प्रकाशीय ऊर्जेला रासायनिक ऊर्जा मध्ये रुपांतरीत करतात आणि कार्बन आणि पाणी या सामान्य पदार्थापासून कार्बोहायड्रेट्स तयार करतात.हेच कार्बोहायड्रेट्स मानवांना आणि प्राण्यांना अन्नपुरवितात. अशाप्रकारे वनस्पती प्रकाश संश्लेषण कृतीतून संपूर्ण जगासाठी अन्नाची व्यवस्था करतात.

कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वे इत्यादी प्राप्त करण्यासाठी विविध पिके घेतली जातात आणि हे सर्व पदार्थ प्रकाशसंश्‍लेषण द्वारे तयार केले जातात.रबर,प्लास्टिक,तेल आणि विविध प्रकारची औषधे प्रकाश संश्लेषण आधारे तयार होतात.आपल्या शेतातील पिके प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत कार्बन डाय-ऑक्साइड गोळा करतात आणि ऑक्सिजन काढून टाकतात.त्यामुळे वातावरण स्वच्छ करतात. सर्व प्राण्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचे आहे.हीकृती पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडते.

प्रकाश संश्लेषण हे मासेमारीसाठी देखील अतिशय महत्त्वाचे आहे. जेव्हा प्रकाश संश्लेषण याची कृती मंद होते, तेव्हा पाण्यात वाढणारी कार्बन-डाय-ऑक्साइडचे संख्या वाढते.

 प्रकाश संश्लेषण आणि श्वसन क्रिया एकमेकांच्या पूरक आणि उलट आहेत. प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन-डाय ऑक्‍साईड आणि पाणी यांच्यातील रासायनिक क्रियांमुळेग्लुकोजआणि ऑक्सिजनचे उत्पादन होते. मानव शरीर शासनाद्वारे मानव शरीर श्वसन द्वारे ऑक्सिजन  आत घेतो व कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर फेकतो जे पुन्हा प्रकाश संश्लेषण यासाठी उपयुक्त ठरते.

English Summary: nearest realeted connection between crop and photosynthesis know that
Published on: 08 December 2021, 01:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)