Agripedia

सध्या राज्यात ऊष्णतेची लाट वाढत आहे.पारा 45 अंश सेल्सिअस च्या वर जाऊन आला आहे.

Updated on 05 June, 2022 12:58 PM IST

या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा.ज्यावेळेस माती तापलेली असते व आपण पिकास पाणी देतो त्यावेळेस तापलेल्या मातीतील पाणीसुद्धा गरम होते व मुळांना इजा पोहचवते. यामुळे मूळकुज सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाड़े कोमेजु लागतात(यालाच आपण डंपिंग असे म्हणतो).हे टाळण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात 1)पाणी शक्यतो सकाळ/संध्याकाळ/रात्रीच्या वेळेस द्यावे.(लाईटची वेळनुसार)

2)ठिबक संचाच्या नळ्या व त्यातील पाणी ऊष्णतेने तापलेले असल्यास पाणी देणे थाबवावे.3)शक्य असल्यास (पिकाची अवस्था बघून)दररोज पाणी पुरवठा न करता एक दिवसाच्या अंतराने करावा. जेणेकरून पाण्याची बचत होऊन वाफसा राखण्यास मदत होईल व पाण्याचीही बचत होईल.4)पानी पुरवठ्या वेळी प्रति एकरी 3 kg गुळ + ट्राइकोडर्मा 2 kg ठिबकद्वारे दर 7 ते 8 दिवसाच्या अंतराने ऊष्णता कमी होइपर्यंत द्यावे.

सध्या राज्यात ऊष्णतेची लाट वाढत आहे.पारा 45 अंश सेल्सिअस च्या वर जाऊन आला आहे.या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा.ज्यावेळेस माती तापलेली असते व आपण पिकास पाणी देतो त्यावेळेस तापलेल्या मातीतील पाणीसुद्धा गरम होते व मुळांना इजा पोहचवते. यामुळे मूळकुज सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाड़े कोमेजु लागतात(यालाच आपण डंपिंग असे म्हणतो).

हे टाळण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात पाणी शक्यतो सकाळ/संध्याकाळ/रात्रीच्या वेळेस द्यावे.(लाईटची वेळनुसार)ठिबक संचाच्या नळ्या व त्यातील पाणी ऊष्णतेने तापलेले असल्यास पाणी देणे थाबवावे.शक्य असल्यास (पिकाची अवस्था बघून)दररोज पाणी पुरवठा न करता एक दिवसाच्या अंतराने करावा. जेणेकरून पाण्याची बचत होऊन वाफसा राखण्यास मदत होईल व पाण्याचीही बचत होईल.पानी पुरवठ्या वेळी प्रति एकरी 3 kg गुळ + ट्राइकोडर्मा 2 kg ठिबकद्वारे दर 7 ते 8 दिवसाच्या अंतराने ऊष्णता कमी होइपर्यंत द्यावे.

 

दत्तात्रय ढिकले(कृषितज्ञ)

English Summary: Management of water by farmers during this period
Published on: 05 June 2022, 12:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)